आडवा छेद
एक निवडणूक जेव्हा अनेक उलथापालथी घडवते
एक निवडणूक एखाद्या राज्याच्या राजकारणात किती उलथापालथ घडवून आणू शकते याचं उदाहरण म्हणजे तमिळनाडू.
निवडणुकीच्या...
- सुहास कुलकर्णी
- 15.05.26
- वाचनवेळ 5 मि.
विजयचा विजयः कॉलिवूडचा ताजा ब्लॉकबस्टर
२०२४ साली स्थापन झालेल्या तमिळ वेत्री कळहम (तवेक) पक्षाने २०२६ सालच्या २३४ सदस्यांच्या तमिळनाडू विधानसभेत...
- निळू दामले
- 13.05.26
- वाचनवेळ 7 मि.
शहरं का तापतात?
‘यंदा उकाडा फारच आहे, नाही!’ असं आपण दरवर्षी म्हणतो. यातला अतिशयोक्तीचा भाग जाऊ दे, पण...
- प्रीति छत्रे
- 08.05.26
- वाचनवेळ 4 मि.
कथाबोध
मुल्ला आणि कर अधिकारी
- मुकुंद कुलकर्णी
- 24.07.25
- वाचनवेळ 4 मि.
मुल्ला नसरुद्दिन तलावाच्या काठाने जात होता. लोकांचा आरडाओरडा त्याच्या कानी आला. काय झालं असावं हे बघायला तो धावत तलावाकाठी गेला. बघतो तर गावाचा कर वसुली अधिकारी तलावात गटांगळ्या खात होता. पाय धुवायला गेला अन् घसरून पडला. त्याला पोहता पण येत नव्हतं. त्यामुळे प्रसंग कठीण होता. गावकरी घाबरून कल्ला करत होते....
काय सांगता!
सर्वात कमी वेळ चाललेलं युद्ध..!
- मयूर पटारे
- 12.05.26
- वाचनवेळ 2 मि.
'अँग्लो-झांझिबार युद्ध' हे जगातलं सर्वात छोटं युद्ध म्हणून ओळखलं जातं. हिंद महासागरातील टांगानिकाच्या किनाऱ्यालगतचं एक द्वीप म्हणजे तेव्हाचा झांझिबार देश. आता तो टांझानियाचा भाग आहे. या झांझिबारचा सुलतान खालिद बिन बारघाश आणि ब्रिटिश साम्राज्य यांच्यात २७ ऑगस्ट १८९६ रोजी युद्ध...
शोधाशोध
व्हिडीओ
Urban Heat Island : शहरं का तापतायत?
'यंदा उकाडा फारच आहे, नाही!’ असं आपण दरवर्षी म्हणतो. गेली काही वर्षं उन्हाळ्याच्या दिवसांत पारा वाढतच चाललाय. २०१५ ते २०२५ हे दशक आजपर्यंतचं सर्वाधिक उष्ण म्हणून नोंदवलं गेलं. तर २०२४ हे गेल्या शंभर वर्षातलं सर्वात उष्ण वर्ष ठरलं. अशा तापमानवाढीची सर्वात
- 14.05.26
लेख
मुलाखत
ध्येयवाद ते ध्रुवीकरण - प्रवास भारतीय पत्रकारितेचा
- श्रीनिवास जोशी
- 19.05.26
- वाचनवेळ 25 मि.
भारतातलं पहिलं वृत्तपत्र १७८० साली सुरू झालं. संस्थापक आणि संपादक होता जेम्स हिकी नावाचा आयरिशमन. वृत्तपत्राचं नाव होतं ‘बेंगॉल गॅझेट'. या वृत्तपत्राने जन्मल्या जन्मल्या ईस्ट इंडिया कंपनीमधील भ्रष्टाचारावर ताशेरे ओढायला सुरुवात केली. हिकी महाशयांना तातडीने जेलमध्ये टाकलं गेलं, पण त्यांनी तिथूनही भ्रष्टाचार उघड करण्याचं काम सुरू ठेवलं. मग त्यांचा छापखानाच जप्त करण्यात आला आणि हे वृत्तपत्र १७८२ साली बंद पडलं. आधुनिक भारतीय पत्रकारितेची सुरुवात अशी दणक्यात झाली. ‘बेंगॉल गॅझेट' बंद पडलं तरी त्याने इतरांना प्रेरणा दिली. १७८० साली ‘इंडिया गॅझेट'...
आमचे सहयोगी
आमची शिफारस
- मन्सूर मुल्ला
‘उत्तर’ : एआय विरुद्ध आई : संघर्ष की सहअस्तित्व?
समजा, तुमच्या जवळच्या व्यक्तीचा आवाज आणि स्वभाव वापरून एक एआय मॉडेल तुम्हाला घरबसल्या बनवता आलं तर? सध्या एआय तंत्रज्ञान इतक्या झपाट्याने प्रगती करतंय, की हा दिवस देखील कदाचित दूर नसेल. पण असं तंत्रज्ञान आलं तर खरंच त्यात हुबेहूब मानवी भावभावना असेल? असं एआय मॉडेल हाडामांसाच्या...
...पुढे वाचा
अनुभव
- सुजाता देशमुख
पैठण : स्टॉकहोम : कोची
खट, खट, खट…
आवाज, लयबद्ध करघ्याचा / हातमागाचा.
टुप, टुप, टुप…
आवाज गोठवणाऱ्या निःशब्द - बर्फाळ प्रदेशातल्या हिमकणांचा. माझ्या मनात हे दोन आवाज सतत एकमेकांना भिडत राहिले.
कधी कधी असे काही आवाज मनात इतके खोल उतरतात ना, की ते केवळ ऐकू येत नाहीत तर मनाच्या आत मुक्कामालाच येतात.
पहिला आवाज विणकराच्या घरातला. जिथे सूत धाग्यांनी गुंततं. हातांनी, पायांनी करघा हलतो. लयबद्ध. एका साध्या खोपटात दिवसागणिक एक एक भरजरी वस्त्र आकार घेत जातं. त्या खट, खट, खट आवाजात घाम आहे, थकवा आहे आणि जगण्याची चिकाटीही आहे!
दुसरा आवाज थंड आहे, निर्जीव आहे आणि जगण्याचं प्रयोजन काय, असा प्रश्न निर्माण करणारा आहे.
हे दोन आवाज एकमेकांपासून...
...पुढे वाचा