आम्ही कोण?

कथाबोध

jalvyavashtapan

मुल्ला आणि कर अधिकारी

  • मुकुंद कुलकर्णी
  • 24.07.25
  • वाचनवेळ 4 मि.

मुल्ला नसरुद्दिन तलावाच्या काठाने जात होता. लोकांचा आरडाओरडा त्याच्या कानी आला. काय झालं असावं हे बघायला तो धावत तलावाकाठी गेला. बघतो तर गावाचा कर वसुली अधिकारी तलावात गटांगळ्या खात होता. पाय धुवायला गेला अन्‌‍ घसरून पडला. त्याला पोहता पण येत नव्हतं. त्यामुळे प्रसंग कठीण होता. गावकरी घाबरून कल्ला करत होते....

काय सांगता!

old readable script

भारतातील सर्वात जुनी वाचता येणारी लिपी कोणती?

  • मयूर पटारे
  • 29.05.26
  • वाचनवेळ 2 मि.

भारतात सांस्कृतिक, प्रांतिक आणि भाषिक वैविध्याप्रमाणेच लिपीचं वैविध्यही मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या चलनी नोटेवर मागे १५ वेगवेगळ्या लिपींमध्ये रुपयाची किंमत लिहिलेली असते, हे याचं उत्तम उदाहरण.

वापरात नसलेल्या सिंधू, ब्राह्मी, खरोष्टी आणि वापरात असलेल्या देवनागरी, बंगाली-आसामी, गुरमुखी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम,...

gangotree homes advertisement
Abhay Bang Devendra Fadanvis Dilip Prabhavalkar Nilu Damale Prakash Amte Prithviraj Chavhan Sadanand Date Supriya Sule vaibhav mangle suhas palashikar sonali kulkarni sachin khedekar rangnath pathare prashant joshi prakash javdekar neelam gorhe muralidhar mohol chandrakant kulkarni bhushan gagrani bharat sasane ashok dhavale

शोधाशोध

व्हिडीओ

शेकडो अनाथ मुलांना स्वावलंबी बनवणाऱ्या 'बालग्राम'ची गोष्ट

बीडच्या संतोष गर्जे यांनी वयाच्या १९ व्या वर्षी अनाथ मुलांसाठी काम करायला सुरूवात केली. मागील २३ वर्षांत त्यांनी ४५० हून अधिक लहान अनाथ मुलांचा सांभाळ केला. त्यांना स्वावलंबी बनवलं आणि स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यांच्या प्रवासाची दखल घेणारी ही विशेष मुल

  • 27.06.26

ले

महाराष्ट्र राज्य प्रायव्हेट लिमिटेड : गरज पुनर्जागरणाची

  • बिपीन बाकळे
  • 29.06.26
  • वाचनवेळ 7 मि.

"महाराष्ट्र राज्य प्रायव्हेट लिमिटेड" हे केवळ एक उपरोधिक रूपक नाही. उलट, स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक प्रवासाचे विश्लेषण करण्यासाठी ही एक अत्यंत उपयुक्त चौकट आहे. कारण एखाद्या लोकशाही राज्याकडे जर आपण कंपनी म्हणून पाहिले, तर अनेक विसंगती अचानक स्पष्ट दिसू लागतात.

प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे स्वरूप काय असते? काही मर्यादित व्यक्ती निर्णय घेतात. मालकी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विशिष्ट गटांकडे केंद्रित असते. व्यवस्थापन बदलत असल्याचा आभास निर्माण होतो; पण नियंत्रणाची सूत्रे बहुधा त्याच हातात राहतात. सर्व निर्णयांचा अंतिम उद्देश कंपनीची आर्थिक वृद्धी आणि मालकीधारकांचा फायदा हा असतो. स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाकडे पाहताना हे रूपक अस्वस्थ करणाऱ्या प्रमाणात समर्पक वाटू लागते.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती...

...पुढे वाचा

नेहमीच्या सिगारेटपेक्षाही घातक ठरताहेत हर्बल सिगारेट्स ?

  • मन्सूर मुल्ला
  • 22.06.26
  • वाचनवेळ 4 मि.

आजकाल बाजारात 'तंबाखूमुक्त, निकोटिन-फ्री आणि ‘१०० टक्के नॅचरल' असा मोठा शिक्का मारलेल्या हर्बल सिगारेट्सचा सुळसुळाट झालाय. तुळस, पुदिना, लवंग आणि ग्रीन टी यांसारख्या घटकांपासून बनवलेली ही सिगारेट म्हणजे आरोग्यासाठी वरदानच आहे, अशा थाटात तिची जाहिरात केली जाते. ‘आयुर्वेदिक’ म्हणजे गुणकारी अशी आपल्याकडची धारणा आहे. म्हणूनच की काय, अनेक तरुण आणि सिगारेट सोडू इच्छिणारे लोक या हर्बल सिगारेटचे झुरके मारताना दिसतात. यात निकोटिन नाही म्हणजे हे व्यसन नाही आणि व्यसन नाही म्हणजे धोका नाही, असा गोड गैरसमज तयार झाला आहे.

हर्बलच्या नावाखाली ओढला जाणारा धूर खरंच निरोगी आहे, की हा फक्त एक मार्केटिंगचा सापळा आहे? 

आयआयटी (गांधीनगर) आणि युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय (अर्बाना-शॅम्पेन) यांच्या...

...पुढे वाचा

jan-2025-anubhav-add.webp

सावधान! एआयचे शिक्षक आपणच...

  • मेघश्री दळवी
  • 25.06.26
  • वाचनवेळ 12 मि.

हैदराबादमध्ये नुकताच एका महिलेला तिच्या नणंदेचा आवाज एआयने क्लोन करून फोन केला गेला आणि सुमारे दोन लाखांना गंडा घातला गेला. अशी फसवणूक काही पहिल्यांदा झालेली नाही. मॅकॅफीच्या अहवालानुसार भारतात असे ठकवण्याचे प्रकार झपाट्याने वाढत आहेत. दुसरीकडे, अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर एआय वापरून चुकीच्या बातम्या, अहवाल आणि दावे पसरवण्यात आले. एरवीही एआयनिर्मित खोटी माहिती व्हायरल करणं किंवा 

डीपफेक व्हिडिओ बनवणं ही रोजची गोष्ट झाली आहे. असं का होत आहे? सहज उपलब्ध आहे म्हणून एआय वापरताना आपण आपली विवेकबुद्धी विसरत चाललो आहोत...

आमचे सहयोगी

maharogi seva samiti Techmosaic Digital Solutions Samakalin Prakashan Unique Features mkcl pitambari annapurna pariwar gangotri lokmanya

आमची शिफारस

  • योगेश जगताप
the great indian illusion

देशातील बँकिंग व्यवस्थेची विदारक वस्तुस्थिती मांडणारा माहितीपट

मुद्दा १ - २०१८ ते २०२५ या कालावधीत देशातील बँकांनी नागरिकांकडून सर्व्हिस चार्ज आणि पेनल्टी चार्जच्या माध्यमातून जवळपास ३५ हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. यामध्ये अकाऊंटमध्ये मिनीमम बॅलन्स नसणं, एटीएमचा ठराविक मर्यादेपेक्षा अधिक वापर, अकाऊंट अॅक्टीव्ह नसणं, केवायसी वेळेत न कऱणं, अकाऊंट बंद करणं...

...पुढे वाचा

अनुभव

  • सुहास कुलकर्णी

गंगटोक आणि सिक्किम : काही नोंदी

तसं पाहिलं तर विंध्य पर्वतरांगेच्या दक्षिणेकडील भागात मी बराच फिरलो आहे. त्याशिवाय विंध्यच्या पश्चिमेकडील बराचसा गुजरात आणि पूर्वेकडचा बराचसा ओरिसा बघितला आहे. कधी निवडणुका बघण्यासाठी, कधी पर्यटनासाठी, तर कधी सर्वस्वी विनाहेतूने. शिवाय दिल्ली, उत्तराखंडही थोडा पाहिला आहे. पण जेवढा दक्षिणेकडे वावरलो आहे, तसं उत्तरेबाबत म्हणता येत नाही.

उत्तर भारताविषयी नाही म्हटलं तरी मनात एक अढी असल्यामुळे तिकडे उत्साहाने फिरावं असं अजून वाटलेलं नाही. पण ईशान्य भारतात जावं, फिरावं, तिथलं जगणं बघावं, लोकांशी बोलावं असं वाटत राहिलं आहे. आसामपासून मिझोरामपर्यंत फिरण्याचा प्लॅन अजून बाकी आहे, पण सुरुवात म्हणून नुकताच सिक्किमला जाऊन आलो. तिथे फार फिरलो असं नव्हे, पण येता-जाता जे दिसलं आणि...

...पुढे वाचा

वीकेंड स्पेशल

Select search criteria first for better results