आडवा छेद
‘वंदे मातरम्’वरून भाजपला नागांचा घरचा आहेर
‘वंदे मातरम्’ या गीताला देशात राष्ट्रीय गीताचा दर्जा आणि मान आहे. स्वातंत्र्यापूर्वीपासून ते अभिमानाने गायलं...
- सुहास कुलकर्णी
- 13.03.26
- वाचनवेळ 4 मि.
चंद्राबाबू मांगे बच्चे मोअर!
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना हल्ली भलत्याच प्रश्नाने घेरलं आहे. त्यांच्या मते आंध्र प्रदेशातील...
- सुहास कुलकर्णी
- 11.03.26
- वाचनवेळ 5 मि.
जनतेने ओढवून घेतलेली सत्ताधाऱ्यांची मनमानी
प्रेसिडेंटनं संसदेची परवानगी न घेता युद्ध पुकारणं अमेरिकन राज्यघटनेशी प्रतारणा करणं आहे; सबब सध्याचं इराणविरोधातलं...
- निळू दामले
- 09.03.26
- वाचनवेळ 5 मि.
कथाबोध
मुल्ला आणि कर अधिकारी
- मुकुंद कुलकर्णी
- 24.07.25
- वाचनवेळ 5 मि.
मुल्ला नसरुद्दिन तलावाच्या काठाने जात होता. लोकांचा आरडाओरडा त्याच्या कानी आला. काय झालं असावं हे बघायला तो धावत तलावाकाठी गेला. बघतो तर गावाचा कर वसुली अधिकारी तलावात गटांगळ्या खात होता. पाय धुवायला गेला अन् घसरून पडला. त्याला पोहता पण येत नव्हतं. त्यामुळे प्रसंग कठीण होता. गावकरी घाबरून कल्ला करत होते....
काय सांगता!
रोमा- भारतातून जगभर पसरलेले लोक
- गौरी कानेटकर
- 10.03.26
- वाचनवेळ 2 मि.
आर्य भारतातून बाहेर गेले की बाहेरून भारतात आले, यावर आपल्याकडे गेली शंभर वर्षं वाद-विवाद सुरू आहेत. आर्य भारतातून बाहेर गेले आणि त्यांच्यासोबत गेलेली संस्कृत ही भाषाच युरोपातल्या इतर इंडो-युरोपीयन भाषांची जननी आहे, असं सतत मांडलं जात असतं. ते तसं नसल्याचं...
शोधाशोध
व्हिडीओ
लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारी श्वेता
श्वेता पाटील ही जळगावच्या ग्रामीण भागातील एका शेतमजूर कुटुंबातील मुलगी. उच्चशिक्षित श्वेता लोकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी सरकारी यंत्रणेकडे पाठपुरावा करतेय. आंदोलन आणि गरज पडलीच तर उपोषणही करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी झटतेय. त्यासाठी सोशल
- 07.02.26
लेख
मुलाखत
इतके अनर्थ एका अविद्येने केले
- श्रीनिवास जोशी
- 16.03.26
- वाचनवेळ 23 मि.
मानवी संस्कृतीच्या सर्वच विभागांमध्ये उन्नत आदर्श प्रस्थापित झालेले असतात. हे सर्वच आदर्श व्यवहारवादाच्या प्रांगणात पायदळी तुडवले गेलेले आपल्याला दिसत असतात. आदर्श आणि व्यवहारवाद हे द्वंद्व अतिशय प्रखर रीतीने शिक्षणक्षेत्रात बघायला मिळतं. गेल्या दोन पिढ्यांच्या काळात ही लढत आणखी तीव्र होत गेली आहे. ज्ञानक्षेत्रातले आदर्श हळूहळू विकसित होत गेले आणि ज्ञानातून पैसा येत असल्याने व्यवहारवादाची पकडही या क्षेत्रावर गेली काही सहस्रकं बसत गेली आहे. ज्ञानातून धन निर्माण होणं आणि धनाने ज्ञानाला ओलीस ठेवणं, हा प्रकार मानवी इतिहासात अनेक प्रकारे केला गेलेला...
आमचे सहयोगी
आमची शिफारस
- मन्सूर मुल्ला
‘उत्तर’ : एआय विरुद्ध आई : संघर्ष की सहअस्तित्व?
समजा, तुमच्या जवळच्या व्यक्तीचा आवाज आणि स्वभाव वापरून एक एआय मॉडेल तुम्हाला घरबसल्या बनवता आलं तर? सध्या एआय तंत्रज्ञान इतक्या झपाट्याने प्रगती करतंय, की हा दिवस देखील कदाचित दूर नसेल. पण असं तंत्रज्ञान आलं तर खरंच त्यात हुबेहूब मानवी भावभावना असेल? असं एआय मॉडेल हाडामांसाच्या...
...पुढे वाचा
अनुभव
- प्रमोद झिंजाडे
कसं बनलं सौंदाळा देशातलं पहिलं जातमुक्त गाव?
आपल्याकडे फार पूर्वीपासून दलितांना आणि इतर खालच्या समजल्या गेलेल्या जातीतील लोकांना भेदभावाची वागणूक देण्याचा प्रकार आहे. माझ्या कुटुंबात आणि गावात मी स्वतः हे अनुभवलं होतं. माझं गाव सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील पोथरे. गोष्ट जवळपास ६० वर्षांपूर्वीची. गावाचं पोलीस पाटील पद आमच्या घरात होतं. घरात कायम लोकांचा राबता असायचा. त्यावेळी मला जात-धर्म काही कळत नव्हतं, पण काही लोकांना वेगळी वागणूक दिली जायची हे समजत होतं. ते आमच्या घरी आले की त्यांना बाहेर बसवलं जायचं. त्यांना चहा-पाणी द्यायला वेगळी भांडी असायची. मी अशा वेगळ्या वागण्याबद्दल आई-वडिलांना, आजोबांना प्रश्न विचारायचो. त्यावेळी ते म्हणायचे, ‘‘तू लहान आहेस, मोठा झाला की समजेल सगळं.’’
हे फक्त...
...पुढे वाचा