आम्ही कोण?

आडवा छेद

urban rain

अतिवृष्टीचे बळी : ढिसाळ विकास, आंधळं प्रशासन, अपुरी तयारी

जुलै महिन्याच्या सुरुवातीला देशाच्या विविध शहरांत अतिवृष्टी झाली. मुंबई, पुणे, कोलकाता, दिल्ली या शहरातील विविध...

  • मन्सूर मुल्ला
  • 14.07.26
  • वाचनवेळ 5 मि.
cockroach andolan

कॉक्रोच आंदोलनामुळे निर्माण झालेले प्रश्न

दिल्लीत जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या तरुणांचं धरणं आंदोलन चालू आहे. सोबत वीस-बावीस मुलं उपोषणाला बसलीत....

  • सुहास कुलकर्णी
  • 13.07.26
  • वाचनवेळ 6 मि.
dakshin bharat

दक्षिणेत चाललंय सायलेंट ‌‘ऑपरेशन कमळ'

गेल्या दोन-तीन महिन्यात बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रात शिवसेना फुटल्यामुळे साऱ्यांचं लक्ष तिकडेच होतं. त्याआधी...

  • सुहास कुलकर्णी
  • 10.07.26
  • वाचनवेळ 5 मि.

कथाबोध

pitambari

मुल्ला आणि कर अधिकारी

  • मुकुंद कुलकर्णी
  • 24.07.25
  • वाचनवेळ 5 मि.

मुल्ला नसरुद्दिन तलावाच्या काठाने जात होता. लोकांचा आरडाओरडा त्याच्या कानी आला. काय झालं असावं हे बघायला तो धावत तलावाकाठी गेला. बघतो तर गावाचा कर वसुली अधिकारी तलावात गटांगळ्या खात होता. पाय धुवायला गेला अन्‌‍ घसरून पडला. त्याला पोहता पण येत नव्हतं. त्यामुळे प्रसंग कठीण होता. गावकरी घाबरून कल्ला करत होते....

काय सांगता!

old readable script

भारतातील सर्वात जुनी वाचता येणारी लिपी कोणती?

  • मयूर पटारे
  • 29.05.26
  • वाचनवेळ 2 मि.

भारतात सांस्कृतिक, प्रांतिक आणि भाषिक वैविध्याप्रमाणेच लिपीचं वैविध्यही मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या चलनी नोटेवर मागे १५ वेगवेगळ्या लिपींमध्ये रुपयाची किंमत लिहिलेली असते, हे याचं उत्तम उदाहरण.

वापरात नसलेल्या सिंधू, ब्राह्मी, खरोष्टी आणि वापरात असलेल्या देवनागरी, बंगाली-आसामी, गुरमुखी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम,...

gangotree homes advertisement
Abhay Bang Devendra Fadanvis Dilip Prabhavalkar Nilu Damale Prakash Amte Prithviraj Chavhan Sadanand Date Supriya Sule vaibhav mangle suhas palashikar sonali kulkarni sachin khedekar rangnath pathare prashant joshi prakash javdekar neelam gorhe muralidhar mohol chandrakant kulkarni bhushan gagrani bharat sasane ashok dhavale

शोधाशोध

व्हिडीओ

Herbal Cigarettes : नेहमीच्या सिगारेटपेक्षाही घातक?

हर्बल सिगारेट्स खरोखरच सुरक्षित आहेत? की त्या साध्या तंबाखूच्या सिगारेटपेक्षाही जास्त घातक आहेत ? सगळं समजून घेऊयात या व्हिडीओमधून.

  • 14.07.26

ले

ऊस क्षेत्रातील कामगारांच्या समस्यांबाबत सहकारातील नेते गप्प का?

  • तुषार गायकवाड
  • 08.07.26
  • वाचनवेळ 9 मि.

महाराष्ट्राच्या विधानसभेतील २८८ आमदारांपैकी सुमारे ६० आमदार साखर कारखान्यांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जोडलेले आहेत. काहींच्या स्वतःच्या किंवा कुटुंबीयांच्या मालकीचे खासगी कारखाने आहेत, तर काही सहकारी कारखान्यांमध्ये प्रभावी सत्ता राबवतात. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि इतर भागात साखर हा केवळ उद्योग नव्हे, तर राजकीय सत्ता, आर्थिक प्रभाव आणि निवडणुकीतील हत्यार आहे. आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी सहकाराला चालना देणारी धोरणं आखली आणि प्रत्यक्ष अंमलात आणली. मात्र त्यांनी स्वतः मात्र सहकारसम्राट होवून खाजगी संस्थानिक राजकारणी होणं टाळलं. त्यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या इतर नेत्यांना यशवंतरावांचा राजकीय आदर्श जपता आला नाही.

सहकारी संस्था या आर्थिक संस्था आहेत, त्या संस्थांच्या माध्यमातून विकास साधला पाहिजे, या...

...पुढे वाचा

साम्राज्यांच्या लाटा आणि आजची अमेरिकी महासत्ता

  • देवेंद्र बंगाळे
  • 07.07.26
  • वाचनवेळ 9 मि.

इतिहासाचा एक विलक्षण स्वभाव आहे. तो स्वतःची पुनरावृत्ती तंतोतंत करत नाही; पण त्याच्या लाटा मात्र सारख्याच वाटतात. काळ बदलतो, चलनं बदलतात, तंत्रज्ञान बदलतं, सत्ताकेंद्रं बदलतात — पण मानवी समुहाचं मानसशास्त्र फारसं बदलत नाही. उत्कर्षाच्या काळात प्रत्येक व्यवस्थेला स्वतःची स्थिरता नैसर्गिक आणि कायमची वाटू लागते. आणि कदाचित तिथूनच बदलाची प्रक्रिया सुरू होत असते.

रोमन साम्राज्याच्या अखेरीच्या काळात रोम अजूनही जगाचं केंद्र वाटत होते. स्पेन समुद्रमार्गांवर राज्य करत होतं. डच साम्राज्याने व्यापार आणि वित्तीय व्यवस्थेची नवी व्याख्या लिहिली होती. ब्रिटिश साम्राज्याच्या प्रभावाखाली जगाचा नकाशाच बदलला. आणि आज अमेरिका — डॉलर, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सैनिकी ताकद आणि वित्तीय व्यवस्थेच्या माध्यमातून — आधुनिक जगाच्या केंद्रस्थानी...

...पुढे वाचा

jan-2025-anubhav-add.webp

मुलाखत

कोकणाच्या विनाशकारी विकासाला आव्हान देणारी राखणदार यात्रा

कोकण आणि गोवा भागातील काही गावांमधून नुकतीच राखणदार यात्रा काढण्यात आली. निसर्ग आणि लोकसंस्कृतीविषयी सजग असलेल्या १८ जणांनी १२ गावांतून १२० किलोमीटरचा प्रवास करत ही यात्रा पूर्णं केली. स्थानिकांच्या आर्थिक, सामाजिक आणि नैसर्गिक संसाधनांच्या प्रश्नांवर चर्चा घडवणं हे या यात्रेचं उद्दिष्ट होतं. विकासाच्या नावाखाली कोकणाला ओरबाडू देणार नाही, असा निर्धार करत हे यात्रेकरून पुढच्या टप्प्यात कोकणातील समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांत फिरणार आहेत. त्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते मल्हार इंदुलकर यांच्याशी साधलेला संवाद..


...पुढे वाचा

malhar indulkar rakhandar yatra
मल्हार इंदुलकर

पितांबरी : कोटींच्या उड्डाणाची गोष्ट

  • आनंद अवधानी
  • 09.07.26
  • वाचनवेळ 12 मि.

“आज मराठी समाज म्हणून अभिमानाने मिरवत असताना आपण कधी तरी आत्मपरीक्षण करणार आहोत की नाही? जागतिक मराठी चेंबरच्या कार्यक्रमात आपण सगळे बसलो आहोत म्हणून मी हा प्रश्न उपस्थित करतो आहे. या सभागृहात बसलेले बहुतेकजण हे उद्योगक्षेत्राशी संबंधित आहेत. ‌‘उद्योजक' म्हणून मराठी माणसांचा विचार केला तर आपल्याला काय दिसतं? अनेक क्षेत्रात जगात झेंडा रोवणारी मराठी माणसं या क्षेत्रांत मागे का आहेत? वर्षाला शंभर कोटींची उलाढाल करणारे मराठी उद्योजक किती आहेत? किती उद्योजकांना खरोखर असं वाटतं की आपण शंभर कोटींचा टप्पा पार...

आमचे सहयोगी

maharogi seva samiti Techmosaic Digital Solutions Samakalin Prakashan Unique Features mkcl pitambari annapurna pariwar gangotri lokmanya

आमची शिफारस

  • संकलित
main wapas aaunga

'मैं वापस आउंगा' – माणसातल्या प्रेम, वेदना आणि संवेदनशीलतेची गोष्ट

इम्तियाझ अली दिग्दर्शित 'मैं वापस औउंगा' या हिंदी सिनेमाची मागील महिनाभरात बरीच चर्चा आहे. फाळणीची वेदना सांगणारा हा सिनेमा बरंच काही देऊन जातो, मनात एक हुरहूर ठेवून जातो,असं प्रेक्षक म्हणताहेत. त्यापैकी काही निवडक रसिकांचं म्हणणं खास युनिक फीचर्स पोर्टलच्या वाचकांसाठी.. 

...पुढे वाचा

अनुभव

  • सुहास कुलकर्णी

गंगटोक आणि सिक्किम : काही नोंदी

तसं पाहिलं तर विंध्य पर्वतरांगेच्या दक्षिणेकडील भागात मी बराच फिरलो आहे. त्याशिवाय विंध्यच्या पश्चिमेकडील बराचसा गुजरात आणि पूर्वेकडचा बराचसा ओरिसा बघितला आहे. कधी निवडणुका बघण्यासाठी, कधी पर्यटनासाठी, तर कधी सर्वस्वी विनाहेतूने. शिवाय दिल्ली, उत्तराखंडही थोडा पाहिला आहे. पण जेवढा दक्षिणेकडे वावरलो आहे, तसं उत्तरेबाबत म्हणता येत नाही.

उत्तर भारताविषयी नाही म्हटलं तरी मनात एक अढी असल्यामुळे तिकडे उत्साहाने फिरावं असं अजून वाटलेलं नाही. पण ईशान्य भारतात जावं, फिरावं, तिथलं जगणं बघावं, लोकांशी बोलावं असं वाटत राहिलं आहे. आसामपासून मिझोरामपर्यंत फिरण्याचा प्लॅन अजून बाकी आहे, पण सुरुवात म्हणून नुकताच सिक्किमला जाऊन आलो. तिथे फार फिरलो असं नव्हे, पण येता-जाता जे दिसलं आणि...

...पुढे वाचा

वीकेंड स्पेशल

Select search criteria first for better results

डिजिटल माध्यमातली अर्थपूर्ण पत्रकारिता.

सजग मराठी वाचकांना समकालीन, सखोल आणि समतोल माहिती व विश्लेषण उपलब्ध करून देणारं हे व्यासपीठ आहे. मितानिन फाउंडेशन आणि युनिक फीचर्स या दोन संस्था मिळून हे फीचर्स पोर्टल चालवत आहेत.

आमच्यासोबत काम करायचंय?

Disclaimer

पोर्टलवरील पत्रकार, अभ्यासक, लेखक यांनी दिलेल्या माहितीशी आणि व्यक्त केलेल्या मतांशी, तसंच जाहिरातीमधील दाव्यांशी आम्ही सहमत असूच असं नाही.

संपर्क

मितानिन फाउंडेशन
८, अमित कॉम्प्लेक्स, न्यू इंग्लिश स्कुलसमोर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे ३०, महाराष्ट्र

+919156308310

Copyright © 2026 Mitanin Foundation. All rights reserved.

Developed by: TechMosaic