आम्ही कोण?

कथाबोध

ai series

मुल्ला आणि कर अधिकारी

  • मुकुंद कुलकर्णी
  • 24.07.25
  • वाचनवेळ 4 मि.

मुल्ला नसरुद्दिन तलावाच्या काठाने जात होता. लोकांचा आरडाओरडा त्याच्या कानी आला. काय झालं असावं हे बघायला तो धावत तलावाकाठी गेला. बघतो तर गावाचा कर वसुली अधिकारी तलावात गटांगळ्या खात होता. पाय धुवायला गेला अन्‌‍ घसरून पडला. त्याला पोहता पण येत नव्हतं. त्यामुळे प्रसंग कठीण होता. गावकरी घाबरून कल्ला करत होते....

काय सांगता!

roma people

रोमा- भारतातून जगभर पसरलेले लोक

  • गौरी कानेटकर
  • 10.03.26
  • वाचनवेळ 2 मि.

आर्य भारतातून बाहेर गेले की बाहेरून भारतात आले, यावर आपल्याकडे गेली शंभर वर्षं वाद-विवाद सुरू आहेत. आर्य भारतातून बाहेर गेले आणि त्यांच्यासोबत गेलेली संस्कृत ही भाषाच युरोपातल्या इतर इंडो-युरोपीयन भाषांची जननी आहे, असं सतत मांडलं जात असतं. ते तसं नसल्याचं...

gangotree homes advertisement
Abhay Bang Devendra Fadanvis Dilip Prabhavalkar Nilu Damale Prakash Amte Prithviraj Chavhan Sadanand Date Supriya Sule vaibhav mangle suhas palashikar sonali kulkarni sachin khedekar rangnath pathare prashant joshi prakash javdekar neelam gorhe muralidhar mohol chandrakant kulkarni bhushan gagrani bharat sasane ashok dhavale

शोधाशोध

व्हिडीओ

Assam Politics: आसाममध्ये भाजपची सत्ता टिकणार का?

आसाममधील विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान नुकतंच पार पडलं. येत्या ४ मे रोजी आसाम निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपसमोर काँग्रेसने मोठं आव्हान उभं केलं होतं. मुख्यमंत्री हेमंत बिस्वसर्मा यांचं ध्रुवीकरणाचं राजकारण, चहा

  • 24.04.26

ले

विठ्ठल रामजी शिंदे समजून घेताना

  • सुहास कुलकर्णी
  • 23.04.26
  • वाचनवेळ 15 मि.

विठ्ठल रामजी शिंद्यांचा एकूण जीवन प्रवास पाहिला तर त्यांनी त्यांच्या आयुष्यात किमान तीन आघाड्यांवर काम केलेले दिसते. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे, ज्या काळात अस्पृश्यता निर्मूलन किंवा जातिभेद निर्मूलन यांसारख्या सामाजिक प्रश्नांबाबत अंगचोर भूमिका घेतली जात असे, त्या काळी या प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट भूमिका घेत ठोस कृती केली. भारताच्या इतिहासात सामाजिक-राजकीय सुधारणांसाठी स्वतःचे आयुष्य पणाला लावणारी जी माणसे घडली आहेत, त्यात विठ्ठल रामजी शिंदे यांची गणना अग्रक्रमाने होणे त्यामुळेच क्रमप्राप्त ठरते. दुसरीकडे, शिंद्यांनी अस्पृश्य, मराठादी बहुजन समाज, शेतकरी आणि स्त्रिया यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत असतानाच या वर्गांना आत्मसन्मान मिळवून देणारे संशोधन व लेखनही केले. हे वर्ग मुळातच हीन होते म्हणून ते...

...पुढे वाचा

माझी पुस्तकांशी दोस्ती झाली त्याची गोष्ट!

  • जान्हवी गव्हाणे
  • 23.04.26
  • वाचनवेळ 6 मि.

लहानपणी मी सुट्टयांची फार आतुरतेने वाट पाहत असे. रोज शाळा, ट्यूशन, होमवर्क एका मागोमाग सुरू असायचं आणि या सगळ्यात निवांत वेळ कधी मिळायचा नाही. पण सुट्टया लागल्या की, आपण वेळेनुसार चालत नसून वेळ आपल्यानुसार चालतेय असं वाटायचं. सुट्टीत आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळायचा. मुख्य म्हणजे पुस्तकं वाचायला निवांत वेळ मिळायचा, म्हणून मी खूश असायचे. सुट्टया लागल्या, की मी मनसोक्त पुस्तकं वाचायला सुरुवात करते.

बऱ्याच वेळा मी विचार करते, पहिलं पुस्तक मी कोणतं वाचलं? कधी वाचलं? पण त्याबद्दल नेमकं काही आठवत नाही. मी पहिली-दुसरीत असताना माझे बाबा मला लहान-लहान गोष्टींची पुस्तकं आणून देत असत. एक पुस्तक साधारणपणे पंधरा-वीस पानांचं...

...पुढे वाचा

jan-2025-anubhav-add.webp

बुद्धिमान यंत्रं : जब दिल्ली दूर थी

  • श्रीनिवास पंढरपुरे
  • 22.04.26
  • वाचनवेळ 13 मि.

भोवतालच्या परिस्थितीचं आकलन करून तिला स्वत:साठी अनुकूल करून घेण्याचं काम मनुष्यजात लाखो वर्षांपासून करत आलेली आहे. या सामूहिक आकलनातून गोळा होणाऱ्या माहितीचं विलेषण करू शकणाऱ्या, त्याद्वारे ज्ञानात भर घालणाऱ्या बुद्धीचं नैसर्गिक वरदान आपल्याला आहे याची जाणीव मनुष्याला होत गेली. याच बुद्धीच्या जोरावर त्याने आजवर अनेक तंत्रज्ञानं विकसित केली. माणसाच्या राजकीय, सामाजिक किंवा सांस्कृतिक इतिहासाइतकाच तंत्रज्ञान निर्मितीचा इतिहासही रोचक आहे.

सुरुवात अग्नी निर्माण करण्याच्या तंत्रज्ञानाने झाली. पुढे चाक, शेती, शेतीचा नांगर आणि लिहिण्याचं तंत्रज्ञान असा एक टप्पा येतो. भाषा आणि लिपीचा...

आमचे सहयोगी

maharogi seva samiti Techmosaic Digital Solutions Samakalin Prakashan Unique Features mkcl pitambari annapurna pariwar gangotri lokmanya

आमची शिफारस

  • मन्सूर मुल्ला
uttar

‘उत्तर’ : एआय विरुद्ध आई : संघर्ष की सहअस्तित्व?

समजा, तुमच्या जवळच्या व्यक्तीचा आवाज आणि स्वभाव वापरून एक एआय मॉडेल तुम्हाला घरबसल्या बनवता आलं तर? सध्या एआय तंत्रज्ञान इतक्या झपाट्याने प्रगती करतंय, की हा दिवस देखील कदाचित दूर नसेल. पण असं तंत्रज्ञान आलं तर खरंच त्यात हुबेहूब मानवी भावभावना असेल? असं एआय मॉडेल हाडामांसाच्या...

...पुढे वाचा

अनुभव

  • सुजाता देशमुख

पैठण : स्टॉकहोम : कोची

खट, खट, खट…

आवाज, लयबद्ध करघ्याचा / हातमागाचा.

टुप, टुप, टुप…

आवाज गोठवणाऱ्या निःशब्द - बर्फाळ प्रदेशातल्या हिमकणांचा. माझ्या मनात हे दोन आवाज सतत एकमेकांना भिडत राहिले.

कधी कधी असे काही आवाज मनात इतके खोल उतरतात ना, की ते केवळ ऐकू येत नाहीत तर मनाच्या आत मुक्कामालाच येतात.

पहिला आवाज विणकराच्या घरातला. जिथे सूत धाग्यांनी गुंततं. हातांनी, पायांनी करघा हलतो. लयबद्ध. एका साध्या खोपटात दिवसागणिक एक एक भरजरी वस्त्र आकार घेत जातं. त्या खट, खट, खट आवाजात घाम आहे, थकवा आहे आणि जगण्याची चिकाटीही आहे!

दुसरा आवाज थंड आहे, निर्जीव आहे आणि जगण्याचं प्रयोजन काय, असा प्रश्न निर्माण करणारा आहे.

हे दोन आवाज एकमेकांपासून...

...पुढे वाचा

वीकेंड स्पेशल

Select search criteria first for better results