आम्ही कोण?
मुलाखत

कोकणाच्या विनाशकारी विकासाला आव्हान देणारी राखणदार यात्रा

malhar indulkar rakhandar yatra
  • योगेश जगताप
  • 30.06.26
  • वाचनवेळ 8 मि.

कोकण आणि गोवा भागातील काही गावांमधून नुकतीच राखणदार यात्रा काढण्यात आली. निसर्ग आणि लोकसंस्कृतीविषयी सजग असलेल्या १८ जणांनी १२ गावांतून १२० किलोमीटरचा प्रवास करत ही यात्रा पूर्णं केली. स्थानिकांच्या आर्थिक, सामाजिक आणि नैसर्गिक संसाधनांच्या प्रश्नांवर चर्चा घडवणं हे या यात्रेचं उद्दिष्ट होतं. विकासाच्या नावाखाली कोकणाला ओरबाडू देणार नाही, असा निर्धार करत हे यात्रेकरून पुढच्या टप्प्यात कोकणातील समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांत फिरणार आहेत. त्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते मल्हार इंदुलकर यांच्याशी साधलेला संवाद..

...पुढे वाचा

कथाबोध

malhar indulkar rakhandar yatra

मुल्ला आणि कर अधिकारी

  • मुकुंद कुलकर्णी
  • 24.07.25
  • वाचनवेळ 4 मि.

मुल्ला नसरुद्दिन तलावाच्या काठाने जात होता. लोकांचा आरडाओरडा त्याच्या कानी आला. काय झालं असावं हे बघायला तो धावत तलावाकाठी गेला. बघतो तर गावाचा कर वसुली अधिकारी तलावात गटांगळ्या खात होता. पाय धुवायला गेला अन्‌‍ घसरून पडला. त्याला पोहता पण येत नव्हतं. त्यामुळे प्रसंग कठीण होता. गावकरी घाबरून कल्ला करत होते....

काय सांगता!

old readable script

भारतातील सर्वात जुनी वाचता येणारी लिपी कोणती?

  • मयूर पटारे
  • 29.05.26
  • वाचनवेळ 2 मि.

भारतात सांस्कृतिक, प्रांतिक आणि भाषिक वैविध्याप्रमाणेच लिपीचं वैविध्यही मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या चलनी नोटेवर मागे १५ वेगवेगळ्या लिपींमध्ये रुपयाची किंमत लिहिलेली असते, हे याचं उत्तम उदाहरण.

वापरात नसलेल्या सिंधू, ब्राह्मी, खरोष्टी आणि वापरात असलेल्या देवनागरी, बंगाली-आसामी, गुरमुखी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम,...

gangotree homes advertisement
Abhay Bang Devendra Fadanvis Dilip Prabhavalkar Nilu Damale Prakash Amte Prithviraj Chavhan Sadanand Date Supriya Sule vaibhav mangle suhas palashikar sonali kulkarni sachin khedekar rangnath pathare prashant joshi prakash javdekar neelam gorhe muralidhar mohol chandrakant kulkarni bhushan gagrani bharat sasane ashok dhavale

शोधाशोध

व्हिडीओ

शेकडो अनाथ मुलांना स्वावलंबी बनवणाऱ्या 'बालग्राम'ची गोष्ट

बीडच्या संतोष गर्जे यांनी वयाच्या १९ व्या वर्षी अनाथ मुलांसाठी काम करायला सुरूवात केली. मागील २३ वर्षांत त्यांनी ४५० हून अधिक लहान अनाथ मुलांचा सांभाळ केला. त्यांना स्वावलंबी बनवलं आणि स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यांच्या प्रवासाची दखल घेणारी ही विशेष मुल

  • 27.06.26

ले

संजय संगवई : विस्थापितांचा अन् पर्यायी विकासनीतीचा आवाज

  • प्रशांत कोठडिया
  • 01.07.26
  • वाचनवेळ 7 मि.

वीस वर्षांहून अधिक काळ नर्मदा आंदोलनाचं ‘माध्यम’ आणि ‘पर्याची विकासनीती’चा ‘बुलंद आवाज’ बनलेल्या संजय संगवईचं अवघ्या ४८ व्या वर्षी झालेलं निधन परिवर्तनवादी चळवळीतील सर्वांनाच मोठा चटका लावून जाणारं होतं. लहानपणीच हृदयाचा गंभीर आजार असल्याचं माहीत असूनही मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली नर्मदा बचाव आंदोलनासाठी जिवाची बाजी लावण्यास संजयने कसूर केली नाही. स्वतःच्या तब्येतीपेक्षा विस्थापितांच्या लढ्याला प्राधान्य दिल्यामुळे त्याचा आजार बळावणं स्वाभाविक होते. शेवटी केरळातील कोची येथे आयुर्वेदिक उपचार घेत असतानाच २९ मे २००७ रोजी संजयचं निधन झालं. 

संजय तसा हरहुन्नरी. ‘लोकमत’ व ‘सकाळ’ दैनिकांमधून त्याने उपसंपादकपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. विशेषतः त्याची शास्त्रीय संगीताची सखोल जाण आणि त्याअनुषंगाने केलेलं सुरेल लेखन, विशेषत:...

...पुढे वाचा

महाराष्ट्र राज्य प्रायव्हेट लिमिटेड : गरज पुनर्जागरणाची

  • बिपीन बाकळे
  • 29.06.26
  • वाचनवेळ 7 मि.

"महाराष्ट्र राज्य प्रायव्हेट लिमिटेड" हे केवळ एक उपरोधिक रूपक नाही. उलट, स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक प्रवासाचे विश्लेषण करण्यासाठी ही एक अत्यंत उपयुक्त चौकट आहे. कारण एखाद्या लोकशाही राज्याकडे जर आपण कंपनी म्हणून पाहिले, तर अनेक विसंगती अचानक स्पष्ट दिसू लागतात.

प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे स्वरूप काय असते? काही मर्यादित व्यक्ती निर्णय घेतात. मालकी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विशिष्ट गटांकडे केंद्रित असते. व्यवस्थापन बदलत असल्याचा आभास निर्माण होतो; पण नियंत्रणाची सूत्रे बहुधा त्याच हातात राहतात. सर्व निर्णयांचा अंतिम उद्देश कंपनीची आर्थिक वृद्धी आणि मालकीधारकांचा फायदा हा असतो. स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाकडे पाहताना हे रूपक अस्वस्थ करणाऱ्या प्रमाणात समर्पक वाटू लागते.

महाराष्ट्र राज्याची निर्मिती...

...पुढे वाचा

jan-2025-anubhav-add.webp

मुलाखत

कोकणाच्या विनाशकारी विकासाला आव्हान देणारी राखणदार यात्रा

कोकण आणि गोवा भागातील काही गावांमधून नुकतीच राखणदार यात्रा काढण्यात आली. निसर्ग आणि लोकसंस्कृतीविषयी सजग असलेल्या १८ जणांनी १२ गावांतून १२० किलोमीटरचा प्रवास करत ही यात्रा पूर्णं केली. स्थानिकांच्या आर्थिक, सामाजिक आणि नैसर्गिक संसाधनांच्या प्रश्नांवर चर्चा घडवणं हे या यात्रेचं उद्दिष्ट होतं. विकासाच्या नावाखाली कोकणाला ओरबाडू देणार नाही, असा निर्धार करत हे यात्रेकरून पुढच्या टप्प्यात कोकणातील समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांत फिरणार आहेत. त्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते मल्हार इंदुलकर यांच्याशी साधलेला संवाद..


...पुढे वाचा

malhar indulkar rakhandar yatra
मल्हार इंदुलकर

अस्सल देशी शेफ : विष्णू मनोहर

  • आनंद अवधानी
  • 02.07.26
  • वाचनवेळ 11 मि.

‘विष्णुजी की रसोई' या रेस्टॉरंट्‌‍सच्या मालिकेमुळे आणि ‘मेजवानी परिपूर्ण किचन'सारख्या कार्यक्रमांमुळे विष्णू मनोहर यांचं नाव अनेकांना माहिती आहे. विष्णुजी हे अस्सल देशी शेफ (मराठीत आचारी किंवा बल्लवाचार्य) आहेत. त्यांचं वर्णन ‘अस्सल देशी' असं करण्यामागे कारण आहे. 1990च्या जागतिकीकरणानंतर आपल्याकडे परदेशी खाद्यपदार्थांची जबरदस्त लाट आली. ‘मॅकडोनाल्डस्‌‍', ‘डॉमिनोज', ‘पिझ्झा हट', ‘केएफसी', ‘सबवे'पासून ते ‘बरिस्ता' आणि ‘स्टार बक्स'पर्यंत अनेक रेस्टॉरंट्स देशभर उगवली. त्याचसोबत दाक्षिणात्य आणि पंजाबी पदार्थ देणाऱ्या हॉटेल्सचाही प्रसार झपाट्याने झाला. भारतीय पदार्थांसोबतच चायनीज, अमेरिकन, इटालियन, थाई आणि मेक्सिकन पदार्थ ठिकठिकाणी मिळू...

आमचे सहयोगी

maharogi seva samiti Techmosaic Digital Solutions Samakalin Prakashan Unique Features mkcl pitambari annapurna pariwar gangotri lokmanya

आमची शिफारस

  • योगेश जगताप
the great indian illusion

देशातील बँकिंग व्यवस्थेची विदारक वस्तुस्थिती मांडणारा माहितीपट

मुद्दा १ - २०१८ ते २०२५ या कालावधीत देशातील बँकांनी नागरिकांकडून सर्व्हिस चार्ज आणि पेनल्टी चार्जच्या माध्यमातून जवळपास ३५ हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. यामध्ये अकाऊंटमध्ये मिनीमम बॅलन्स नसणं, एटीएमचा ठराविक मर्यादेपेक्षा अधिक वापर, अकाऊंट अॅक्टीव्ह नसणं, केवायसी वेळेत न कऱणं, अकाऊंट बंद करणं...

...पुढे वाचा

अनुभव

  • सुहास कुलकर्णी

गंगटोक आणि सिक्किम : काही नोंदी

तसं पाहिलं तर विंध्य पर्वतरांगेच्या दक्षिणेकडील भागात मी बराच फिरलो आहे. त्याशिवाय विंध्यच्या पश्चिमेकडील बराचसा गुजरात आणि पूर्वेकडचा बराचसा ओरिसा बघितला आहे. कधी निवडणुका बघण्यासाठी, कधी पर्यटनासाठी, तर कधी सर्वस्वी विनाहेतूने. शिवाय दिल्ली, उत्तराखंडही थोडा पाहिला आहे. पण जेवढा दक्षिणेकडे वावरलो आहे, तसं उत्तरेबाबत म्हणता येत नाही.

उत्तर भारताविषयी नाही म्हटलं तरी मनात एक अढी असल्यामुळे तिकडे उत्साहाने फिरावं असं अजून वाटलेलं नाही. पण ईशान्य भारतात जावं, फिरावं, तिथलं जगणं बघावं, लोकांशी बोलावं असं वाटत राहिलं आहे. आसामपासून मिझोरामपर्यंत फिरण्याचा प्लॅन अजून बाकी आहे, पण सुरुवात म्हणून नुकताच सिक्किमला जाऊन आलो. तिथे फार फिरलो असं नव्हे, पण येता-जाता जे दिसलं आणि...

...पुढे वाचा

वीकेंड स्पेशल

Select search criteria first for better results