आडवा छेद
अतिवृष्टीचे बळी : ढिसाळ विकास, आंधळं प्रशासन, अपुरी तयारी
जुलै महिन्याच्या सुरुवातीला देशाच्या विविध शहरांत अतिवृष्टी झाली. मुंबई, पुणे, कोलकाता, दिल्ली या शहरातील विविध...
- मन्सूर मुल्ला
- 14.07.26
- वाचनवेळ 5 मि.
कॉक्रोच आंदोलनामुळे निर्माण झालेले प्रश्न
दिल्लीत जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या तरुणांचं धरणं आंदोलन चालू आहे. सोबत वीस-बावीस मुलं उपोषणाला बसलीत....
- सुहास कुलकर्णी
- 13.07.26
- वाचनवेळ 6 मि.
दक्षिणेत चाललंय सायलेंट ‘ऑपरेशन कमळ'
गेल्या दोन-तीन महिन्यात बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रात शिवसेना फुटल्यामुळे साऱ्यांचं लक्ष तिकडेच होतं. त्याआधी...
- सुहास कुलकर्णी
- 10.07.26
- वाचनवेळ 5 मि.
कथाबोध
मुल्ला आणि कर अधिकारी
- मुकुंद कुलकर्णी
- 24.07.25
- वाचनवेळ 5 मि.
मुल्ला नसरुद्दिन तलावाच्या काठाने जात होता. लोकांचा आरडाओरडा त्याच्या कानी आला. काय झालं असावं हे बघायला तो धावत तलावाकाठी गेला. बघतो तर गावाचा कर वसुली अधिकारी तलावात गटांगळ्या खात होता. पाय धुवायला गेला अन् घसरून पडला. त्याला पोहता पण येत नव्हतं. त्यामुळे प्रसंग कठीण होता. गावकरी घाबरून कल्ला करत होते....
काय सांगता!
सीड व्हॉल्ट्स - पृथ्वीवर सर्वनाश झाला तर...
- प्रीति छत्रे
- 16.07.26
- वाचनवेळ 2 मि.
समजा, एखादा नैसर्गिक (अथवा मानवनिर्मित) महाप्रलय आला, सर्व झाडं, जंगलं, शेतं, पिकं नष्ट झाली तर माणसाला खायला काहीच उरणार नाही. अशा परिस्थितीत आपल्या बी-बियाणांचे नमुने सुरक्षित राखून ठेवले तर त्यातून पुन्हा नव्याने सुरुवात करता येईल, अशा विचाराने जगभरात अनेक देशांमध्ये...
शोधाशोध
व्हिडीओ
सरकार आंदोलन करणाऱ्यांची दखल का घेत नाहीये ?
सरकार ज्या अनुल्लेखाने दिल्लीतील कॉक्रोच आंदोलन मारतं आहे ते पाहता आपल्या लोकशाहीपुढे काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आपल्या मागण्यांसाठी लोक शांततेत रस्त्यावर उतरले, धरणं धरून बसले, उपोषण करून स्वत:चे प्राण पणाला लावू लागले तरी सरकार ढिम्म लक्ष देत
- 15.07.26
लेख
मुलाखत
सुहासिनी आणि यतिन शहा : सोलापूरचे जागतिक उद्योजक
- आनंद अवधानी
- 16.07.26
- वाचनवेळ 12 मि.
सोलापूर. एक असा जिल्हा, की ज्याचं नुसतं नाव घेतलं तरी उन्हाचा चटका जाणवतो. एक असं गाव, की जिथल्या पाणीटंचाईच्या गोष्टी ऐकताना घशाला कोरड पडते. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचे प्रश्न तर सोलापूरच्या पाचवीला पुजलेले आहेत. हे कमी म्हणून की काय, सोलापुरातल्या उद्योग-व्यवसायांची कहाणीही फारशी सुखावणारी नाही. एके काळी ‘सोलापुरी चादर' देशभर प्रसिद्ध होती. अनेक सूतगिरण्या तिथे रात्रंदिवस धडधडत होत्या. पण आज सोलापूरच्या जवळपास सर्व गिरण्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्राला काही प्रमाणात निराशेने ग्रासलेलं आहे. पण त्या निराशेवर मात...
आमचे सहयोगी
आमची शिफारस
- संकलित
'मैं वापस आउंगा' – माणसातल्या प्रेम, वेदना आणि संवेदनशीलतेची गोष्ट
इम्तियाझ अली दिग्दर्शित 'मैं वापस औउंगा' या हिंदी सिनेमाची मागील महिनाभरात बरीच चर्चा आहे. फाळणीची वेदना सांगणारा हा सिनेमा बरंच काही देऊन जातो, मनात एक हुरहूर ठेवून जातो,असं प्रेक्षक म्हणताहेत. त्यापैकी काही निवडक रसिकांचं म्हणणं खास युनिक फीचर्स पोर्टलच्या वाचकांसाठी..
...पुढे वाचा
अनुभव
- सुहास कुलकर्णी
गंगटोक आणि सिक्किम : काही नोंदी
तसं पाहिलं तर विंध्य पर्वतरांगेच्या दक्षिणेकडील भागात मी बराच फिरलो आहे. त्याशिवाय विंध्यच्या पश्चिमेकडील बराचसा गुजरात आणि पूर्वेकडचा बराचसा ओरिसा बघितला आहे. कधी निवडणुका बघण्यासाठी, कधी पर्यटनासाठी, तर कधी सर्वस्वी विनाहेतूने. शिवाय दिल्ली, उत्तराखंडही थोडा पाहिला आहे. पण जेवढा दक्षिणेकडे वावरलो आहे, तसं उत्तरेबाबत म्हणता येत नाही.
उत्तर भारताविषयी नाही म्हटलं तरी मनात एक अढी असल्यामुळे तिकडे उत्साहाने फिरावं असं अजून वाटलेलं नाही. पण ईशान्य भारतात जावं, फिरावं, तिथलं जगणं बघावं, लोकांशी बोलावं असं वाटत राहिलं आहे. आसामपासून मिझोरामपर्यंत फिरण्याचा प्लॅन अजून बाकी आहे, पण सुरुवात म्हणून नुकताच सिक्किमला जाऊन आलो. तिथे फार फिरलो असं नव्हे, पण येता-जाता जे दिसलं आणि...
...पुढे वाचा