आम्ही कोण?

आडवा छेद

कथाबोध

global march to jerusalem

मुल्ला आणि कर अधिकारी

  • मुकुंद कुलकर्णी
  • 24.07.25
  • वाचनवेळ 5 मि.

मुल्ला नसरुद्दिन तलावाच्या काठाने जात होता. लोकांचा आरडाओरडा त्याच्या कानी आला. काय झालं असावं हे बघायला तो धावत तलावाकाठी गेला. बघतो तर गावाचा कर वसुली अधिकारी तलावात गटांगळ्या खात होता. पाय धुवायला गेला अन्‌‍ घसरून पडला. त्याला पोहता पण येत नव्हतं. त्यामुळे प्रसंग कठीण होता. गावकरी घाबरून कल्ला करत होते....

काय सांगता!

roma people

रोमा- भारतातून जगभर पसरलेले लोक

  • गौरी कानेटकर
  • 10.03.26
  • वाचनवेळ 2 मि.

आर्य भारतातून बाहेर गेले की बाहेरून भारतात आले, यावर आपल्याकडे गेली शंभर वर्षं वाद-विवाद सुरू आहेत. आर्य भारतातून बाहेर गेले आणि त्यांच्यासोबत गेलेली संस्कृत ही भाषाच युरोपातल्या इतर इंडो-युरोपीयन भाषांची जननी आहे, असं सतत मांडलं जात असतं. ते तसं नसल्याचं...

gangotree homes advertisement
Abhay Bang Devendra Fadanvis Dilip Prabhavalkar Nilu Damale Prakash Amte Prithviraj Chavhan Sadanand Date Supriya Sule vaibhav mangle suhas palashikar sonali kulkarni sachin khedekar rangnath pathare prashant joshi prakash javdekar neelam gorhe muralidhar mohol chandrakant kulkarni bhushan gagrani bharat sasane ashok dhavale

शोधाशोध

व्हिडीओ

लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारी श्वेता

श्वेता पाटील ही जळगावच्या ग्रामीण भागातील एका शेतमजूर कुटुंबातील मुलगी. उच्चशिक्षित श्वेता लोकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी सरकारी यंत्रणेकडे पाठपुरावा करतेय. आंदोलन आणि गरज पडलीच तर उपोषणही करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी झटतेय. त्यासाठी सोशल

  • 07.02.26

ले

आता जल संकट नव्हे, जल दिवाळखोरी

  • गिरीश घनःशाम पाटील
  • 16.03.26
  • वाचनवेळ 5 मि.

आतापर्यंत पाण्याच्या दुर्भिक्षाचं वर्णन ‘जलसंकट’ अशा शब्दांत केलं जात होतं. या संकटाच्या संकल्पनेत नेहमीच सुधारणा किंवा निवारणाची शक्यता गृहीत धरलेली असते. मात्र संयुक्त राष्ट्राच्या पाणी, पर्यावरण आणि आरोग्य संस्थेने नुकताच एक अहवाल जाहीर केला असून त्यात जग जल दिवाळखोरीत प्रवेश करत असल्याचं म्हटलं आहे. जल दिवाळखोरी म्हणजे संकटानंतरची अशी अवस्था जिथे नैसर्गिक जलसंपत्तीचं इतकं शोषण झालेलं आहे आहे की ती कधीही पूर्ववत होऊ शकत नाही. हे केवळ तात्पुरतं संकट नसून मानवी अति वापरामुळे निर्माण झालेली दीर्घकालीन आणि संरचनात्मक समस्या आहे. पाण्याचा उपसा सातत्याने नैसर्गिक पुनर्भरणापेक्षा जास्त असतो, जिथे प्रदूषणामुळे वापरण्यायोग्य पाण्याचा हिस्सा घटतो, आणि जिथे पाण्याशी संबंधित नैसर्गिक भांडवल...

...पुढे वाचा

आणि लोकबिरादरी प्रकल्पाला समाजमान्यता मिळत गेली..

  • डॉ. प्रकाश आमटे
  • 13.03.26
  • वाचनवेळ 15 मि.

१९७३ पासून आम्ही हेमलकशाच्या लोकबिरादरी प्रकल्पावर काम करत होतो. पहिली दोनतीन वर्षं आम्हाला आमचा जम बसवायला लागली. मग हळूहळू माडिया गोंड आमच्याकडे येऊ लागले. शाळा सुरू झाली. अनेक प्रयोग आकार घेऊ लागले. या सर्व उपक्रमांमुळे आमची आमच्या परिसरात चांगलीच ओळख तयार झाली. लोक विश्वासाने आमच्याकडे येत. दीडदोनशे किलोमीटरच्या परिघात आमचं बऱ्यापैकी नाव झालं होतं. परंतु साधारणपणे १९९०पर्यंत म्हणजे प्रकल्प सुरू झाल्यापासून सतरा-अठरा वर्षं या प्रकल्पाबद्दल नि तिथे चालणाऱ्या कामाबद्दल बाहेरच्या जगाला फारशी माहिती नव्हती. एक तर हा भाग खूप दुर्गम. त्यामुळे मुद्दाम वाकडी वाट करून इथे येणारे लोक कमीच. आनंदवनात ज्या सहजतेने नामवंत मंडळी येत तसं इथे अपवादानेच घडलं. आम्हीही...

...पुढे वाचा

jan-2025-anubhav-add.webp

इतके अनर्थ एका अविद्येने केले

  • श्रीनिवास जोशी
  • 16.03.26
  • वाचनवेळ 23 मि.

मानवी संस्कृतीच्या सर्वच विभागांमध्ये उन्नत आदर्श प्रस्थापित झालेले असतात. हे सर्वच आदर्श व्यवहारवादाच्या प्रांगणात पायदळी तुडवले गेलेले आपल्याला दिसत असतात. आदर्श आणि व्यवहारवाद हे द्वंद्व अतिशय प्रखर रीतीने शिक्षणक्षेत्रात बघायला मिळतं. गेल्या दोन पिढ्यांच्या काळात ही लढत आणखी तीव्र होत गेली आहे. ज्ञानक्षेत्रातले आदर्श हळूहळू विकसित होत गेले आणि ज्ञानातून पैसा येत असल्याने व्यवहारवादाची पकडही या क्षेत्रावर गेली काही सहस्रकं बसत गेली आहे. ज्ञानातून धन निर्माण होणं आणि धनाने ज्ञानाला ओलीस ठेवणं, हा प्रकार मानवी इतिहासात अनेक प्रकारे केला गेलेला...

आमचे सहयोगी

maharogi seva samiti Techmosaic Digital Solutions Samakalin Prakashan Unique Features mkcl pitambari annapurna pariwar gangotri lokmanya

आमची शिफारस

  • मन्सूर मुल्ला
uttar

‘उत्तर’ : एआय विरुद्ध आई : संघर्ष की सहअस्तित्व?

समजा, तुमच्या जवळच्या व्यक्तीचा आवाज आणि स्वभाव वापरून एक एआय मॉडेल तुम्हाला घरबसल्या बनवता आलं तर? सध्या एआय तंत्रज्ञान इतक्या झपाट्याने प्रगती करतंय, की हा दिवस देखील कदाचित दूर नसेल. पण असं तंत्रज्ञान आलं तर खरंच त्यात हुबेहूब मानवी भावभावना असेल? असं एआय मॉडेल हाडामांसाच्या...

...पुढे वाचा

अनुभव

  • प्रमोद झिंजाडे

कसं बनलं सौंदाळा देशातलं पहिलं जातमुक्त गाव?

आपल्याकडे फार पूर्वीपासून दलितांना आणि इतर खालच्या समजल्या गेलेल्या जातीतील लोकांना भेदभावाची वागणूक देण्याचा प्रकार आहे. माझ्या कुटुंबात आणि गावात मी स्वतः हे अनुभवलं होतं. माझं गाव सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील पोथरे. गोष्ट जवळपास ६० वर्षांपूर्वीची. गावाचं पोलीस पाटील पद आमच्या घरात होतं. घरात कायम लोकांचा राबता असायचा. त्यावेळी मला जात-धर्म काही कळत नव्हतं, पण काही लोकांना वेगळी वागणूक दिली जायची हे समजत होतं. ते आमच्या घरी आले की त्यांना बाहेर बसवलं जायचं. त्यांना चहा-पाणी द्यायला वेगळी भांडी असायची. मी अशा वेगळ्या वागण्याबद्दल आई-वडिलांना, आजोबांना प्रश्न विचारायचो. त्यावेळी ते म्हणायचे, ‘‘तू लहान आहेस, मोठा झाला की समजेल सगळं.’’

हे फक्त...

...पुढे वाचा

वीकेंड स्पेशल

Select search criteria first for better results