आडवा छेद
चक्रव्युहात शिवसेना
शिवसेनेच्या साठाव्या वर्धापनदिनानिमित्त दोन्ही शिवसेनांमध्ये सध्या जोरदार जुंपलेली आहे. वाढदिवसाचा कार्यक्रम ऐन तोंडावर असताना उद्धव...
- सुहास कुलकर्णी
- 20.06.26
- वाचनवेळ 5 मि.
राष्ट्रवादी आणि तृणमूल करणार का घरवापसी?
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर माध्यमांमध्ये एक नवीच चर्चा...
- सुहास कुलकर्णी
- 16.06.26
- वाचनवेळ 6 मि.
ट्रंपनी ‘गाझवलेली’ शांतता कुठाय ?
डोनल्ड ट्रंप भाषण करतात, जग डोलतं, पुढे काही होत नाही. युक्रेन युद्ध थांबवलं म्हणाले, युद्ध...
- निळू दामले
- 10.06.26
- वाचनवेळ 4 मि.
कथाबोध
मुल्ला आणि कर अधिकारी
- मुकुंद कुलकर्णी
- 24.07.25
- वाचनवेळ 4 मि.
मुल्ला नसरुद्दिन तलावाच्या काठाने जात होता. लोकांचा आरडाओरडा त्याच्या कानी आला. काय झालं असावं हे बघायला तो धावत तलावाकाठी गेला. बघतो तर गावाचा कर वसुली अधिकारी तलावात गटांगळ्या खात होता. पाय धुवायला गेला अन् घसरून पडला. त्याला पोहता पण येत नव्हतं. त्यामुळे प्रसंग कठीण होता. गावकरी घाबरून कल्ला करत होते....
काय सांगता!
भारतातील सर्वात जुनी वाचता येणारी लिपी कोणती?
- मयूर पटारे
- 29.05.26
- वाचनवेळ 2 मि.
भारतात सांस्कृतिक, प्रांतिक आणि भाषिक वैविध्याप्रमाणेच लिपीचं वैविध्यही मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या चलनी नोटेवर मागे १५ वेगवेगळ्या लिपींमध्ये रुपयाची किंमत लिहिलेली असते, हे याचं उत्तम उदाहरण.
वापरात नसलेल्या सिंधू, ब्राह्मी, खरोष्टी आणि वापरात असलेल्या देवनागरी, बंगाली-आसामी, गुरमुखी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम,...
शोधाशोध
व्हिडीओ
शेकडो अनाथ मुलांना स्वावलंबी बनवणाऱ्या 'बालग्राम'ची गोष्ट
बीडच्या संतोष गर्जे यांनी वयाच्या १९ व्या वर्षी अनाथ मुलांसाठी काम करायला सुरूवात केली. मागील २३ वर्षांत त्यांनी ४५० हून अधिक लहान अनाथ मुलांचा सांभाळ केला. त्यांना स्वावलंबी बनवलं आणि स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यांच्या प्रवासाची दखल घेणारी ही विशेष मुल
- 27.06.26
लेख
मुलाखत
अस्सल देशी शेफ : विष्णू मनोहर
- आनंद अवधानी
- 02.07.26
- वाचनवेळ 11 मि.
‘विष्णुजी की रसोई' या रेस्टॉरंट्सच्या मालिकेमुळे आणि ‘मेजवानी परिपूर्ण किचन'सारख्या कार्यक्रमांमुळे विष्णू मनोहर यांचं नाव अनेकांना माहिती आहे. विष्णुजी हे अस्सल देशी शेफ (मराठीत आचारी किंवा बल्लवाचार्य) आहेत. त्यांचं वर्णन ‘अस्सल देशी' असं करण्यामागे कारण आहे. 1990च्या जागतिकीकरणानंतर आपल्याकडे परदेशी खाद्यपदार्थांची जबरदस्त लाट आली. ‘मॅकडोनाल्डस्', ‘डॉमिनोज', ‘पिझ्झा हट', ‘केएफसी', ‘सबवे'पासून ते ‘बरिस्ता' आणि ‘स्टार बक्स'पर्यंत अनेक रेस्टॉरंट्स देशभर उगवली. त्याचसोबत दाक्षिणात्य आणि पंजाबी पदार्थ देणाऱ्या हॉटेल्सचाही प्रसार झपाट्याने झाला. भारतीय पदार्थांसोबतच चायनीज, अमेरिकन, इटालियन, थाई आणि मेक्सिकन पदार्थ ठिकठिकाणी मिळू...
आमचे सहयोगी
आमची शिफारस
- योगेश जगताप
देशातील बँकिंग व्यवस्थेची विदारक वस्तुस्थिती मांडणारा माहितीपट
मुद्दा १ - २०१८ ते २०२५ या कालावधीत देशातील बँकांनी नागरिकांकडून सर्व्हिस चार्ज आणि पेनल्टी चार्जच्या माध्यमातून जवळपास ३५ हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. यामध्ये अकाऊंटमध्ये मिनीमम बॅलन्स नसणं, एटीएमचा ठराविक मर्यादेपेक्षा अधिक वापर, अकाऊंट अॅक्टीव्ह नसणं, केवायसी वेळेत न कऱणं, अकाऊंट बंद करणं...
...पुढे वाचा
अनुभव
- सुहास कुलकर्णी
गंगटोक आणि सिक्किम : काही नोंदी
तसं पाहिलं तर विंध्य पर्वतरांगेच्या दक्षिणेकडील भागात मी बराच फिरलो आहे. त्याशिवाय विंध्यच्या पश्चिमेकडील बराचसा गुजरात आणि पूर्वेकडचा बराचसा ओरिसा बघितला आहे. कधी निवडणुका बघण्यासाठी, कधी पर्यटनासाठी, तर कधी सर्वस्वी विनाहेतूने. शिवाय दिल्ली, उत्तराखंडही थोडा पाहिला आहे. पण जेवढा दक्षिणेकडे वावरलो आहे, तसं उत्तरेबाबत म्हणता येत नाही.
उत्तर भारताविषयी नाही म्हटलं तरी मनात एक अढी असल्यामुळे तिकडे उत्साहाने फिरावं असं अजून वाटलेलं नाही. पण ईशान्य भारतात जावं, फिरावं, तिथलं जगणं बघावं, लोकांशी बोलावं असं वाटत राहिलं आहे. आसामपासून मिझोरामपर्यंत फिरण्याचा प्लॅन अजून बाकी आहे, पण सुरुवात म्हणून नुकताच सिक्किमला जाऊन आलो. तिथे फार फिरलो असं नव्हे, पण येता-जाता जे दिसलं आणि...
...पुढे वाचा