आडवा छेद
निरर्थक सार्थक नाम अभियान
शहरांची, रस्त्यांची, योजनांची नावं बदलणं हा कायमच भारतीय जनता पक्षाचा आवडता उद्योग राहिला आहे. विशेषतः...
- गौरी कानेटकर
- 24.04.26
- वाचनवेळ 4 मि.
तमिळनाडू निवडणूक : काही लक्षवेधी मुद्दे
• तमिळनाडू राज्यात १९६७ साली काँग्रेस पक्षाचा पराभव करून द्रविड मुन्नेत्रण कळघम (द्रमुक) हा पक्ष सत्तेवर...
- सोमिनाथ घोळवे
- 20.04.26
- वाचनवेळ 5 मि.
अमेरिकेत ‘मेटा’ कोमात, भारतात ‘फिंस्टा’ जोमात!
आज भारतातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या इंटरनेटचा वापर करतेय. सोशल मीडिया ॲप्सनी तर अक्षरशः धुमाकूळ...
- मन्सूर मुल्ला
- 17.04.26
- वाचनवेळ 4 मि.
कथाबोध
मुल्ला आणि कर अधिकारी
- मुकुंद कुलकर्णी
- 24.07.25
- वाचनवेळ 4 मि.
मुल्ला नसरुद्दिन तलावाच्या काठाने जात होता. लोकांचा आरडाओरडा त्याच्या कानी आला. काय झालं असावं हे बघायला तो धावत तलावाकाठी गेला. बघतो तर गावाचा कर वसुली अधिकारी तलावात गटांगळ्या खात होता. पाय धुवायला गेला अन् घसरून पडला. त्याला पोहता पण येत नव्हतं. त्यामुळे प्रसंग कठीण होता. गावकरी घाबरून कल्ला करत होते....
काय सांगता!
रोमा- भारतातून जगभर पसरलेले लोक
- गौरी कानेटकर
- 10.03.26
- वाचनवेळ 2 मि.
आर्य भारतातून बाहेर गेले की बाहेरून भारतात आले, यावर आपल्याकडे गेली शंभर वर्षं वाद-विवाद सुरू आहेत. आर्य भारतातून बाहेर गेले आणि त्यांच्यासोबत गेलेली संस्कृत ही भाषाच युरोपातल्या इतर इंडो-युरोपीयन भाषांची जननी आहे, असं सतत मांडलं जात असतं. ते तसं नसल्याचं...
शोधाशोध
व्हिडीओ
Assam Politics: आसाममध्ये भाजपची सत्ता टिकणार का?
आसाममधील विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान नुकतंच पार पडलं. येत्या ४ मे रोजी आसाम निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपसमोर काँग्रेसने मोठं आव्हान उभं केलं होतं. मुख्यमंत्री हेमंत बिस्वसर्मा यांचं ध्रुवीकरणाचं राजकारण, चहा
- 24.04.26
लेख
मुलाखत
बुद्धिमान यंत्रं : जब दिल्ली दूर थी
- श्रीनिवास पंढरपुरे
- 22.04.26
- वाचनवेळ 13 मि.
भोवतालच्या परिस्थितीचं आकलन करून तिला स्वत:साठी अनुकूल करून घेण्याचं काम मनुष्यजात लाखो वर्षांपासून करत आलेली आहे. या सामूहिक आकलनातून गोळा होणाऱ्या माहितीचं विलेषण करू शकणाऱ्या, त्याद्वारे ज्ञानात भर घालणाऱ्या बुद्धीचं नैसर्गिक वरदान आपल्याला आहे याची जाणीव मनुष्याला होत गेली. याच बुद्धीच्या जोरावर त्याने आजवर अनेक तंत्रज्ञानं विकसित केली. माणसाच्या राजकीय, सामाजिक किंवा सांस्कृतिक इतिहासाइतकाच तंत्रज्ञान निर्मितीचा इतिहासही रोचक आहे.
सुरुवात अग्नी निर्माण करण्याच्या तंत्रज्ञानाने झाली. पुढे चाक, शेती, शेतीचा नांगर आणि लिहिण्याचं तंत्रज्ञान असा एक टप्पा येतो. भाषा आणि लिपीचा...
आमचे सहयोगी
आमची शिफारस
- मन्सूर मुल्ला
‘उत्तर’ : एआय विरुद्ध आई : संघर्ष की सहअस्तित्व?
समजा, तुमच्या जवळच्या व्यक्तीचा आवाज आणि स्वभाव वापरून एक एआय मॉडेल तुम्हाला घरबसल्या बनवता आलं तर? सध्या एआय तंत्रज्ञान इतक्या झपाट्याने प्रगती करतंय, की हा दिवस देखील कदाचित दूर नसेल. पण असं तंत्रज्ञान आलं तर खरंच त्यात हुबेहूब मानवी भावभावना असेल? असं एआय मॉडेल हाडामांसाच्या...
...पुढे वाचा
अनुभव
- सुजाता देशमुख
पैठण : स्टॉकहोम : कोची
खट, खट, खट…
आवाज, लयबद्ध करघ्याचा / हातमागाचा.
टुप, टुप, टुप…
आवाज गोठवणाऱ्या निःशब्द - बर्फाळ प्रदेशातल्या हिमकणांचा. माझ्या मनात हे दोन आवाज सतत एकमेकांना भिडत राहिले.
कधी कधी असे काही आवाज मनात इतके खोल उतरतात ना, की ते केवळ ऐकू येत नाहीत तर मनाच्या आत मुक्कामालाच येतात.
पहिला आवाज विणकराच्या घरातला. जिथे सूत धाग्यांनी गुंततं. हातांनी, पायांनी करघा हलतो. लयबद्ध. एका साध्या खोपटात दिवसागणिक एक एक भरजरी वस्त्र आकार घेत जातं. त्या खट, खट, खट आवाजात घाम आहे, थकवा आहे आणि जगण्याची चिकाटीही आहे!
दुसरा आवाज थंड आहे, निर्जीव आहे आणि जगण्याचं प्रयोजन काय, असा प्रश्न निर्माण करणारा आहे.
हे दोन आवाज एकमेकांपासून...
...पुढे वाचा